श्रीहरिकोटा:समस्त भारतीयांसाठी अभिमानाप्सद असलेले चांद्रयान-2 ने आज दुपारी अखेर अंतराळात यशस्वीपणे झेप घेतली. श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान-2 ने उड्डाण करताच शास्... Read more
मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या 49 व्या वाढदिवशी ङ्गवर्षाङ्घ निवासस्थावर वृक्षरोपण केले. विशेष म्हणजे आज सुद्धा फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या बैठकांमध्ये भाग घेतला. गेल्या आ... Read more
मुंबई:राज्यातील सरकार हे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मी केवळ भाजपाचाच नव्हे तर शिवसेना, रिपाई आणि रासपचाही मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भुमिका स्पष्ट... Read more
प प्रतिनिधी मुंबई जनआशीर्वाद असेल तर आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत असे जाहीर विधान करुन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे ह्यांनी आज शिवसैनिकांनी उत्साहात रंग भरला. धुळे येथील जनआशीर्वाद यात... Read more
म्हाडावर राज्यशासन नियंत्रण ठेवणार प प्रतिनिधी मुंबई राज्याच्या गृहनिर्माण मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारातील महत्त्व वाढले असून त्यांना अधिक अधिकार बहाल करण्... Read more
प वृत्तसंस्था नवी दिल्ली 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था काही आकाशातून पडणार नाही असे म्हणत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जर भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिल... Read more
प प्रतिनिधी पुणे पावसाळा सुरु होऊनही राज्यात दुष्काळाची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचं चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप र... Read more
पबदलापूर ः मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा आणि इगतपुरी दरम्यान अपघात झाला. गाडीचे मागून दुसर्या डब्याचे चाक घसरले. पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणती... Read more
नवी दिल्ली: पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. पाकिस... Read more
श्रीहरिकोटा: तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी 22 जुलैला भारतीय दुपारी 2 वाजून 4... Read more